Wednesday, 29 July 2020

विद्यार्थ्यांना शिक्षणाशी कसे जोडून ठेवता येईल येईल

कोरोनाविषाणू काळात शिक्षण आणि शिक्षण यांचा संबंध
              करुणा विषाणू 
          या विषाणूंचा संबंध विषाणूंच्या एका अशा परिवाराशी आहे ज्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो हा विषाणू आज पर्यंत कोणत्याही देशात आढळून आला नव्हता डिसेंबर 2019 मध्ये चीन देशाच्या होऑन शहरात याची सुरुवात झाली आणि बघता बघता सर्व जगात माणसांना या विषयांची लावण व्हायला सुरुवात झाली 
   सर्व जग जणू स्तब्ध झाले जगातील बाजार पेठा शैक्षणिक संकुले मॉल्स सर्वकाही ठप्प झाले त्यात भारत आणि आपले कर्नाटक राज्य ओघानेच आले राज्यातल्या शाळा कॉलेजेस बंद पडल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाले आहे
 वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने यावर बऱ्याच सकारात्मक योजना हाती घेतले आहेत जसे चंदना दूरदर्शन वाहिनीवर विद्यार्थ्यांना पाठ शिकवले जात आहे ते विद्यार्थ्यांनी पाहण्यास हरकत नाही एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी सरकारने जर दररोज एक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून आठवडी म्हणजेच 7दिवसाची अभ्यास देण्यास हरकत नाही 
आज-काल तंत्रज्ञान बरेच पुढे गेलेले आहे तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यास काहीच हरकत नाही शाळेच्या प्रमाणामध्ये दररोज एक किंवा दोन वर्गाचे विद्यार्थी बोलावून एखादा मोठा डिजिटल पडदा किंवा टीव्ही बसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिल्यास उत्तम परिणाम येण्याची शक्यता आहे
गाव पातळीवर पालकांमध्ये जागृती निर्माण करून साक्षर पालकांना विद्यार्थ्यांना गृहकार्य मध्ये मदत करण्यास मार्गदर्शन करता येईल त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात वाढ होईल गावात गल्ली चाळीमध्ये डीएड बीएड धारक स्वयंसेवक असतात प्रसंगी त्यांची मदत घेता येईल एकंदरीत खालील योजना राहिल्यास उत्तर परिणाम येऊ शकतात
 1) सम विषम( दररोज एक वर्ग) क्रमांक आणि वर्ग भरविणे
2) चाळीतील डीएड बीएड धारकांची मदत घेणे
3) साक्षर पालकांचा सहभाग घेणे
4) शाळा प्रांगणात डिजिटल बोर्डाची व्यवस्था करणे
5) दूरदर्शन टीव्ही इंटरनेट यांचा वापर करणे
6) आठवडी गृहकार्य देणे

घरातून काम वर्क फ्रॉम होम work from home

Ghघरातून काम वर्क फ्रॉम होम
कोरोनाविषाणू मुळे गतिमान असलेले जग एका ठिकाणी स्तब्ध झालेले आहे याच काळात सगळीकडे ताळेबंद करण्यात आले आहे अनेक शैक्षणिक संस्था आणि संकुले शाळा कॉलेज यासुद्धा  बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
यासाठी कर्नाटक सरकारने शिक्षकांना घरातून वर्क फ्रॉम होम योजना आखून दिलेली आहे
वरील योजनेचा आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षकांनी याकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे एकंदरीत भ्रमणध्वनी टीव्ही संगणक याचा वापर करून ठाण्यात शिक्षण तज्ञाच्या ध्वनिफिती पाहून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करून घेतली पाहिजे शिवाय आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ हकार्‍यांशी चर्चा करून आणि बंद असलेल्या काळात त्यांच्या मताचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यासाठी मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानार्जनासाठी कसा उपयोग होईल याचा विचार शिक्षकांनी केला 

Assistant.. 10